Work Life Balance : गेल्या काही वर्षांपासून वर्क लाईफ बॅलन्स हा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. आजच्या कॉर्पोरेट जगात कामाचा ताण इतका वाढला आहे की, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याला किंवा दुःखालाही किंमत राहिलेली नाही. खासगी असो वा सरकारी, गरज असेल ...
ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्चा प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाने १८ नोव्हेंबरला शासनाकडे पाठविला आहे. ...