रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत... ...
रविवारनंतर पुढील ४ दिवस ढगाळ वातावरण राहून विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता ...
बुधवारी (दि. ३) २२ केव्हीच्या सहा वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील... ...
यंदा दरवाढ न झाल्याने सामान्यांचा घरखरेदीकडे कल वाढून त्यात किमान १५ ते २० टक्के विक्री वाढून सव्वा लाख नवीन घरे विकली जातील, असा अंदाज ...
यंदाच्या आर्थिक वर्षात रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ न करता राज्याला अपेक्षित असलेल्या ५० हजार कोटींचा महसूल जमा ...
किमान ३८४ उमेदवार असले तरी मतदान घेण्यासाठी मोठी तारांबळ उडेल, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे... ...
राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार २९ लाख ६३ हजार दिव्यांग आहेत ...
श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहर विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे ३४९.४५ कोटी रकमेचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखाडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे ...