किरोट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली, त्यानंतर शिवसेना नेत्यांचा पारा चांगलाच चढला असून परिवहनमंत्री अनिल परब यांच्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही किरीट सोमय्यांवर बाण चालवले. ...
भाजपा नेत्यांच्या आणि समर्थकांच्या या टीपण्णीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्ही मनात आणलं तर भाजपा रिकामं होईल, भाजपमधील अनेक आमदार पक्षात येण्यास उत्सुक असल्याचं मलिक यांनी म्हटलंय ...
औरंगाबाद शहरापासून पंधरा-वीस किलोमीटरवर असलेल्या पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे. ...
बराक ओबामा यांनी आपल्या या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती असा उल्लेख ओबामा यांनी केला आहे. ...
इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गोस्वामींचं नाव होतं ...
देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी मुख्यमंत्री हे नितीश कुमारच होतील, असे स्पष्टपणे सांगितलं आहे. भाजपा ही शब्दाला पक्की आहे, ...
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं आहे. ...