रेल्वेचा विस्तार झाला असून, अनेक ठिकाणी रेल्वे विजेवर धावत आहे. त्यामुळे डिझेल इंजिनवर धावणाऱ्या रेल्वे बंद झाल्या आहेत. ...
खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. ...
या प्रकारामुळे गुत्तेदारासह या रस्त्याची गुणवत्ता तपासणारे अधिकारीही उघडे पडले आहेत. ...
महिनाभरापासून टँकरसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे चकरा मारणाऱ्या शेवगळ गावातील ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही. ...
दीड वर्षात नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. ...
रात्री ट्रक परतूर शहरातील साईबाबा मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर लावला होता ...
शेती मशागत कामाला हात भार लावण्याकरिता कृषी विभागाने मागील दोन वर्षांत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. ...
पशुसंवर्धन विभागाने शेतकरी व पशुपालकांना आपल्या जनावरांना या ज्वारीच्या पालवीपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे. ...