लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
हर हर महादेवच्या जयघोषात नीळकंठेश्वर यात्रेस प्रारंभ; पालखीत भाविकांचा उत्साह शिगेला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हर हर महादेवच्या जयघोषात नीळकंठेश्वर यात्रेस प्रारंभ; पालखीत भाविकांचा उत्साह शिगेला

किल्लारीत भाविकांची गर्दी : मंदिरापासून ईश्वर डोहापर्यंत निघाली पालखी ...

उदगीरात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

उदगीर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नई आबादी परिसरातील निडेबन गावच्या तलाठी कार्यालयासमोर आढळले अर्भक ...

दोन लाखासाठी विवाहितेस घराबाहेर हाकालले; पतीसह सहा जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दोन लाखासाठी विवाहितेस घराबाहेर हाकालले; पतीसह सहा जणांवर गुन्हा

लग्नानंतर सहा महिन्यांनी सासरच्या मंडळींनी ऑटो घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात ...

रिक्तपदे तत्काळ MPSC मार्फत भरा; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी युवक ५५० किमीच्या पदयात्रेवर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रिक्तपदे तत्काळ MPSC मार्फत भरा; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी युवक ५५० किमीच्या पदयात्रेवर

शैक्षणिक पात्रता असतानाही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखडलेल्या नियुक्त्या द्याव्यात ...

मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी जळकोटचा युवक निघाला पायी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी जळकोटचा युवक निघाला पायी

Latur: स्पर्धा परीक्षेच्या निकालानंतर रखडलेले नियुक्ती आदेश देण्यात यावेत तसेच नियमितपणे स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात, या मागणीसाठी येथील पदवीधर युवक रतिकांत दामोदर मुगावे हा मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत ...

लातूर पाणी टंचाईवर करणार मात; जलसाठा वाढीसाठी जिल्ह्यात ३८ अमृत सरोवरांची निर्मिती  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर पाणी टंचाईवर करणार मात; जलसाठा वाढीसाठी जिल्ह्यात ३८ अमृत सरोवरांची निर्मिती 

केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ७५ जलाशये निर्माण करणे अथवा पुनर्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे. ...