ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
देवेश फडके हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करतात. गेली १० वर्षे ते पत्रकारितेत असून, ९ वर्षे डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी प्रिंट माध्यमातही त्यांनी काम केले आहे. राजकारण, परिवहन, अध्यात्म, ज्योतिष आणि चालू घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत'आधी त्यांनी हिंदुस्थान समाचार, दैनिक गोवा दूत, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे.Read more
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांची बाजू घेत केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. ...
पाकिस्तानात वेगळ्या सिंधूराष्ट्राची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. सिंध प्रांताच्या सान भागात मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो स्थानिक सहभागी झाले होते. ...
जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्यात पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पूँछ जिल्ह्यांतील बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही याला चोख उत्तर दिले आहे. ...
श्रीविष्णूंचे दशावतार सर्वश्रुत आहेत. त्यातील सर्वाधिक गाजलेले अवतार म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचे जन्मापासून ते अवतारकार्य समाप्तीपर्यंतचे संपूर्ण जीवन संघर्षमय असल्याचे पाहायला मिळते. देवकी आणि श्रीकृष्णाचे मंदिर किंवा त्यांची एकत्र पू ...
कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तान सरकारनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनका कोरोना लसीचा आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ...
प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना देशभरातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. हळूहळू इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. सन २०२० मध्ये कोणती इलेक्ट्रिक कार सर्वाधिक विकली गेली, त्याचा घेतलेला हा आढावा... ...
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. हुतात्मा दिनानिमित्त कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. ...