Gram Panchayat Election Result: सातारा जिल्ह्यातील २५९ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु असून साडे आकरापर्यंतच्या माहितीनुसार अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागला आहे. ...
जत तालुक्याला कर्नाटक सरकारने तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडण्याचा केलेला प्रकार खोडसाळपणाचा आहे. सीमा प्रश्न मुद्दाम चिघळवण्याचा या मागचा हेतू आहे, असा टोला पालकमंत्री शंभूराजे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. ...