उपोषणकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, जखमी आंदोलकांच्या मूलभूत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याने त्यांना भरपाई देण्यात यावी, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, याचिकेत नमूद ...
जिल्ह्यात दरवर्षी पडणाऱ्या एकूण पावसाच्या सरासरी ६१ टक्केच पाऊस आतापर्यंत झाला. ...
मराठवाड्यात सिंचनाचा सुमारे २५ हजार कोटींचा अनुशेष आहे. हा अनुशेष भरून काढणे गरजेचे आहे. ...
छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावरून विशेष विमानाने शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना ...
या वर्षीसारख्या दुष्काळसदृश अपवादात्मक परिस्थितीत १५ ऑक्टोबरपूर्वीही पाणीवापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला जातो. ...
स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने १२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन ...
शहरातील क्रांती चौक येथे सर्वपक्षीय मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय: जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध ...