अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व त ...
शहरातील पेट्रोलपंपांवर गरजेपुरतेच पेट्रोल वाहनांच्या टाकीत भरताना नागरिक दिसून येत आहेत. दररोज लागेल तेवढेच पेट्रोल भरायचे, असा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. तसेच गरजेच्या वेळीच वाहनाचा वापर करण्याचा प्रयत्नही नागरिक करत आहे. एकू णच पेट्रोलची बचत कशी ...
नाशिक : रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतुट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृध्दिंगत करणारा सण. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील एका आत्महत्त्याग्रस्त शेतकरी ... ...
भारतीय हजयात्रींनी तिरंग्याचे ध्वजारोहण करून मानवंदना देत एकमेकांना ‘जश्न-ए-यौम-ए-आजादी’ मुबारक अशा शब्दांत शुभेच्छा दिल्याची माहिती हज समितीचे जिल्हा समन्वयक जहीर शेख यांनी दिली. ...
राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार ...
रामवाडी पुलावरील वर्दळ अचानक स्थब्ध झाली. महिला, तरुणी पुलावर जमल्या. याचवेळी प्रसंगावधान दाखवून महिलांनी तत्काळ जमलेल्या महिलांपैकी ज्यांच्याकडे ओढणी होती त्यांच्या ओढण्या जमा केल्या आणि ओढण्या बांधून दोर केला व नदीपात्रात फेकत तीचा जीव वाचविण्यासाठ ...
वनमहोत्सवाच्या पहिल्या वर्षी २०१६साली २ कोटी रोपे लागवडीच्या नाशिक राज्यात प्रथम होते. तसेच २०१७ साली ४ कोटी रोप लागवडीचे राज्याचे उद्दिष्ट होते. त्यावेळी नाशिक जिल्ह्याने सर्वाधिक ३४८७७९० इतके रोपे लावून राज्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकाविला ...
नाशिक-त्र्यंबक आणि त्र्यंबक-हरसूल रस्त्यावर या पंधरवड्यात ४४ सर्पांसह दोन कोल्हे अपघातात मृत्यूमुखी पडले. तसेच मागील चार वर्षांत जिल्ह्यात ५७पेक्षा अधिक वन्यजीवांना रस्त्यांवर प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. ...