शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत निर्मिती प्रक्रियेला वेग

By admin | Updated: February 28, 2015 00:32 IST

तालुका मुख्यालयी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी ‘क’ दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा शासननिर्णय मागील वर्षी झाला. त्यानुसार जिल्ह्यात चार तालुक्यांच्या मुख्यालयी नगरपंचायती होणार आहेत.

गजानन मोहोड अमरावतीतालुका मुख्यालयी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी ‘क’ दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा शासननिर्णय मागील वर्षी झाला. त्यानुसार जिल्ह्यात चार तालुक्यांच्या मुख्यालयी नगरपंचायती होणार आहेत. शासनस्तरावर याविषयी हालचालींना वेग आला आहे. विभागातील काही तालुक्यांत या प्रक्रियेला गती आली आहे. नगरपंचायतीचे क्षेत्र नागरी होत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द होणार आहे. पंचायत अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. जिल्ह्यात तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर व धारणी तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायती स्थापित होणार आहेत. नगरपंचायतींची घोषणा यापूर्वीच्या शासनाने केली होती. त्यानंतर नवीन शासन आले. त्यानंतर ही प्रक्रिया मंदावली. प्रभागाच्या संख्येत होणार वाढजिल्ह्यात ज्या तालुक्यांत नगरपंचायती होणार आहेत त्या ग्रामपंचायतींमध्ये ६ प्रभाग व १७ सदस्य संख्या आहे. नगरपंचायतीने सदस्य संख्या वाढणार असल्याने प्रभागाची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात लाडू फुटत आहे.गुडघ्याला बाशिंग लावून तयारया ग्रामपंचायतींची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याविषयी काही राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काहींनी चुप्पी साधली आहे. एकंदरीत शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत हे राज्यकीय पक्ष गुंतले आहेत.