राज्य शासनाने लॉकडाऊन हटविण्यासंदर्भात पाच स्तर दिले आहेत. त्यात जिल्हा तिसऱ्या स्तरात आहे. मात्र, चार दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत कमी आलेली आहे. याशिवाय पॉझिटिव्हिटी दोन ते तीन टप्प्याच्या दरम्यान आहे. याशिवाय मृत्यूसंख्येतही कमी आलेली आहे. ...
चांदूर रेल्वे शहरातून पळसखेडकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरब्रिज मार्ग पावसाने तुंबला होता. अशातच रेल्वे फाटक बंद असल्याने पुलाखालून वाहन काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ते नाल्यात कोसळले. वर्धा मार्गावर रेल्वे रुळाचे काम सुरू ...
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. स्टेरॉइडचा अतिरिक्त वापर, जास्त काळ आयसीयूमध्ये वास्तव्यास असलेले रुग्ण, मधुमेह रुग्ण, ऑक्सिजनचा वापर करताना न घेतलेली योग्य काळजी ...
अमरावती : जिल्ह्यात उपचारादरम्यान गुरुवारी चार संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या गुरुवारी १,५१६ झाली. याशिवाय नव्या १२६ पॉझिटिव्हची ... ...