बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी स्त्री सक्षम व्हावी, या उदात्त विचारसरणीतून स्व. ज्योत्स्ना दर्डा यांनी सखी मंचची स्थापना केली. तेव्हापासून सखी मंचच्या माध्यमातून महिलांचे मनोबल ...
मेळघाटातील भूमिहिनांना शासनामार्फत मिळालेल्या जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये परावर्तित करून व्यावसायिकांनी ताब्यात घेऊन ले-आऊट पाडून विकण्याचा सपाटा लावला आहे. ...
सध्या कडाक्याची थंडी जाणवतेय. शहरातील नागरिकही थंडीने कुडकुडत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागातील त्यातही मेळघाटातील आदिवासी अतिदुर्गम गावात थंडीने कहर केलाय. ...
महसूल विभागामार्फत राज्य शासनाच्या तिजोरीत सर्वाधिक भर ही महसुली उत्पन्नातून पडते. जिल्हा महसूल विभागाने मागील वर्षी ५८.७६ कोटी रूपयांचा महसूल गोळा केला होता. ...
जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रथमच स्किल लॅबची संकल्पना साकारण्यात आली. याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य संचालक सतीश पवार यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रात केवळ पुणे आणि अमरावती येथे ...
येथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सन २००५ पासून तर आजतागायत ११ आरागिरण्यांना नियमबाह्य परवानगी दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या आरागिरण्या राजरोसपणे सुरु आहेत. ...
तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींच्या कक्षात सचिव श्रीराम गोसावी यांचा पुत्र बेधडक प्रवेश करायचा. मुलींच्या गळ्यात हात घालायचा. या गंभीर प्रकाराची तक्रार बालगृहातीलच मुलींनी सचिव ...
नागपूरचा विकासाला गती देणार गृहबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : नागपूरसारख्या शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) इंडियन इन्स्टट्यिूट मॅनेजमेंट यासारख्या संस्था येत आहे. मिहान प्रकल्पानेही आता ...