कल्याणनगर ते यशोदानगर या कामाशी पालकमंत्र्यांचा संबंध नसताना त्यांच्यावर आ. रवि राणा आरोप करीत आहेत. विषय वेगळाच आहे. प्रत्यक्षात राणा हेच बालक अन् खोटारडेदेखील आहेत. ...
शहरातील दसरा मैदानाच्या लक्षवेधक सौंदर्यीकरणासह साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या स्मृती जपण्याच्या प्रयत्नाने परतवाडा शहराच्या वैभवात भर पडली आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तीन वर्षांपूर्वी झालेल्या ‘नॅक’ समिती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यात आलेल्या साहित्य, वस्तूंमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. ...
क्रांती कॉलनीऐवजी सातुर्णामध्ये बांधण्यात आलेल्या नाना-नानी पार्कवर महिनाभरात काय कारवाई केली? कारवाई झाली नसल्याने हा सभागृहाचा अपमान नव्हे काय, याबाबत सभागृहाची माफी मागा, असे प्रश्न उपस्थित करीत तुषार भारतीय यांनी मंगळवारच्या आमसभेत वातावरण तापविल ...
आगामी २० वर्षांनंतर शहर कसे असेल? या शहर विकास योजनेचे प्रारूप मंगळवारच्या आमसभेत मांडण्यात आले. यामध्ये पूर्वी ५५१ आरक्षणे होती, आता १९३ आरक्षणांची भर पडली आहे. काही आरक्षणात बदलही करण्यात आलेला आहे. यामध्ये निवासी जागा ही सहा हजार ५५८ हेक्टर राहणार ...
नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भूमिपूजनानंतर रखडलेला भारत डायनामिक्स प्रा. लि. हा प्रकल्प मार्गी लागला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र ...
राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी बांधवांचे कोरकू महासंमेलन पहिल्यांदा मेळघाटात पार पडले. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तिसगड, झारखंड, आसाम गुजरात, राजस्थानातून आदिवासी बांधव आले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हे महासंमेलन घेण्यात आ ...