यंदाच्या पावसाळ्यात ढगांऐवजी जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे मळभ दाटून आले आहेत. अत्यल्प पर्जन्यमानाने जिल्ह्यात सर्वदूर खरिपाची पहिली पेरणी उलटली. पावसाच्या दीर्घ विश्रांतीने भातकुली, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, मोर्शी आणि वरूड हे पाच तालुके डेंजर झोनमध् ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांतील ४८३ पैकी १५३ महाविद्यालयांतील तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांना वर्षभरापासून मानधन मिळाले नाही. ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवसा बु. येथील रहिवासी प्रकाश चव्हाण यांचे ‘उदई’ आत्मकथन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. ...
९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खोटी माहिती खा. राणा यांनी लोकसभा सभागृहासमोर ठेवून संपूर्ण देशवासीयांची दिशाभूल केली. या बदनामीबाबत स्वतंत्र खटला दाखल करणार असल्याची माहिती अडसूळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ...
शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या जड दप्तराबाबतच्या नियमावलीला शाळा व्यवस्थापनाने केराची टोपली दाखवली आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तर वाढतच चालले आहे. हा महत्त्वाचा विषय शाळांचा शासकीय शिक्षण विभागाकडूनही गांभीर्याने घेतला जात नाही. ...
समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. कुठलाही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी भारत सरकार शि ...