दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सपन, पूर्णा, चंद्रभागा, शहानूर, चारघड नदी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली. सपन नदी प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा पहिला व चौथा दरवाजा सायंकाळी सहाच्या सुमारास पाच सेमीने उघडला. प्रकल्प अधिकाऱ्या ...
शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आसल्याने रस्ते अन् चौकाचौकांची दैना झाली आहे. काँक्रीटचे रस्ते तयार करताना प्रमुख चौकांत काँक्रीटीकरण न झाल्यामुळे या खोलगट भागात पाणी साचले. परिणामी वाहनचालकांची त्रेधा उडाली. काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की ख ...
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. परिणामी मुंबईहून हावडा, नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांना दोन दिवसांपूर्वी जोरदार फटका बसला. मात्र, सोमवारपासून रेल्वे गाड्या पूर्ववत झाल्या. हावडा-गीतांजली एक्स्प्रेस मात्र आठ तास विलंबाने धावली. अर्धा ता ...
भातकुली तालुक्यातील देवरी निपाणी येथे २८ जुलै रोजी रोहीने धुमाकूळ घालून गावातील पाच जनावरांना चावा घेतला. त्याचा सोमवारी सकाळी १० वाजता गावातच मृत्यू झाला. २४ तासांत गावकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला ...
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीत प्रवेश द्यावा, असा आदेश राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे आता ६ वर्षांच्या आतील बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश देता येणार ...
लोकसभेत २४ जुलै रोजी मंजुरी मिळालेल्या तीन तलाक बिलाच्या निर्णयाविरुद्ध रविवार, २८ रोजी बडनेऱ्यातील मुस्लीम बांधवांनी निषेध नोंदवून निदर्शने केली. दरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त लावम्यात आला होता. ...
जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या झडसदृश स्थितीमुळे वाढ खुंटलेल्या पिकांना दिलासा मिळाला तरी जुलैमधील १७ दिवसांच्या ओढीमुळे किमान एक लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट कायम आहे. ...
विदर्भाच्या नंदनवनात शनिवार, रविवार या दोन दिवसांत तब्बल २० हजारांवर पर्यटकांनी चार हजारांपेक्षा अधिक वाहनांनी हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दाट धुके, डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनरम्य नजारा, धो-धो कोसळणाऱ्या धबधब्याच ...
विधानसभा निवडणुसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यासाठी काँग्रेस प्रदेश नेत्यांनी रविवारी इच्छुकांच्य ...