विद्यापीठाने विविध परीक्षा शुल्क आणि महाविद्यालयांत प्रवेश शुल्कात वाढ प्रस्तावित केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. अमरावती विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण, शेतकरी कुटुंबातील मुलांचे महाविद्यालयात प्रवेश आहेत. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने पुणे, मुंबई ...
बुधवारी सकाळी पत्नी पतीसोबत लाघवीपणे बोलत मैत्रिणीच्या लग्नात जायचे आहे, सायंकाळपर्यंत घरी परतेन, असे सांगून घरून निघाली. कुठलीही आडकाठी न घेता पतीरायानेही पत्नीला त्यासाठी संमती दिली. खरे तर पत्नी कधी घरून बाहेर पडते, याची पतीदेव प्रतीक्षाच करीत होत ...
पोलीस सूत्रांनुसार, ग्रामीण भागातील एका खेड्यात राहणाºया ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या वडिलांनी अत्याचार केला. सदर बाब आईला सांगितल्यास दोघांचे भांडण होईल, या भीतीने ती शांत राहिली. अल्पवयीन मुलगी शाळेतील सुट्यांमध्ये घरी गेली असता, घरात ए ...
मेळघाटातील रस्तेनिर्मितीच्या ‘एनओसी’वरून वनविभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची महत्त्वाची बैठक खासदार राणांनी मंगळवारी घेतली. आदिवासी विकासाच्या प्रवाहात येतील, जंगल आणि वन्यजिवांना हानी पोहोचणार नाही, अशा प्रस्तावांना मान ...
अमरावती शहरातील अवैध दारू, गुटखा हद्दपार करा, पोलिसांचा धाक असायला हवा, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, सायंकाळपासूनच कामाला लागा, असे सोमवारी ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला आदेशित केले होते. त्यांच्या आदेशावर अंमलबजाव ...
जिल्हा बँकेच्या शाखेलगत असलेल्या खुल्या जागेवर जिल्हा परिषदेतील कर्मचारी व नागरिकांना वाहन पार्क करता येणार आहे. पदाधिकारी व विविध विभागांचे खातेप्रमुख यांची शासकीय वाहने ही आपआपल्या कार्यालयासमोर वा पार्किंगमध्ये उभी केली जातील. प्रत्येक प्रवेशद्वार ...
महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर सातपुड्याच्या उंच टेकडीवर तालुक्यातील महेंद्री येथील विश्रामगृह आहे. त्या काळात या बांधकामाला २ हजार ६५८ रुपये खर्च झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. वातवरणीय बदलानुसार विश्रामगृहाचे वातावरण राहावे, याकरिता दगडांमध् ...
चांदूर बाजार पंचायत समिती अंतर्गत माधान ग्रामपंचायतींची ३९ (१)ची सुनावणी सोमवार, २० जानेवारी रोजी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठेवण्यात आली होती. यासाठी हजर झालेले माधान येथील ग्रामसेवक अमोल आडे हे सीईओंच्या दालनात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या ...
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार महाविद्यालये अथवा प्राध्यापकांचा परीक्षा व मूल्यांकनात सहभाग अनिवार्य केला आहे. मात्र, काही महाविद्यालयांतील प्राध्यापक त्यांच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत विद्यापीठात मूल्यांकनासाठी सहभाग घेत नाहीत. ...