भानखेडा राखीव वनक्षेत्रातील दक्षिण चोरआंबा बीटमध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पाच हेक्टर जंगलाला आग लागली. आगीचा परिसर हा घाटभागाचा व हिरवळीचा असल्यामुळे वन्यजिवांसह वनसंपदेची हानी झाली नाही. ही ुलावण्यात आली का, याबाबत वनविभाग शोध घेत आह ...
वनविभागाच्या माहितीनुसार, दर्यापूर वनबीट अंतर्गत हरणाचे पाडस कळपापासून वेगळे पडून भरटकल्याचे वनकर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. ते एकटेच असल्याने त्याच्या संरक्षणचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे संंबंधित वनकर्मचाºयाने वरिष्ठांसोबत संपर्क साधला. त्यानंतर ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजरखेड ते चिरोडी मार्गावरून हातभट्टीच्या दारूची खेप पकडण्यात आली. याप्रकरणी दीपक प्रीतम साहू (२८), देवा संदीप साहू (रा. अमरावती) यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १ ...
टोमॅटोच्या एका कॅरेटमध्ये २५ ते २६ किलो माल साठवलेला असतो. अलीकडच्या काळात टोमॅटोला फक्त ४० ते ५० रुपये प्रतिकॅरेट भाव मिळाला. त्यातही बाजारपेठेत विक्रीसाठी नेलेला टोमॅटोचा निम्मे माल खपत होता व निम्मे माल तसाच पडून राहत होता. मजुरीचा खर्चही निघत नाह ...
सोबतच अनेक नागरिकांना तंबीसुद्धा देण्यात आली. मास्क न घालणाऱ्यांपासून रुपये दोनशे प्रमाणे दंडदेखील वसूल करण्यात आले. देवडी - टक्कर चौक या प्रमुख रस्त्यावर अचलपूर नगरपालिका कार्यालयासमोरील भागात पोलीस, होमगार्ड सोबतच अचलपूर नगरपालिकेचे कर्मचारी हातात ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ८३९ चौरस किलोमीटर क्षेत्रावर सिपना वन्यजीव विभागाचे क्षेत्र आहे. त्यापैकी ७९३ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. त्या भागात चराई करणे, मोहफुले वेचणे, तसेच द्वेषभावनेतून वणवासारख्या मोठ्या घटना घडल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. हा ...
खोडगाव येथील सुशीला सदाशिव येऊल यांच्या कुटुंबात एकूण १२ सदस्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी आपले कार्ड वेगळे करण्याची संपूर्ण सदस्यांचे आधार कार्ड धान्य वितरण यंत्रणेच्या ऑनलाइन प्रक्रियेत दिले. या यंत्रणेने फक्त तीन सदस्य ...
रविवारी तिने आपल्या चुलत बहिणीकडून घरातील बकऱ्या बांधून घेतल्या व ती घरात गेली. घरात जायला अर्धातास होत नाही, तेव्हाच तिच्या ओरडण्याचा आवाज आपल्या कानी पडला. तिच्या घरातील मागील खोलीच्या दरवाज्यातच ती व आरोपी प्रवीण रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. तो प् ...
कोरोना संकटामुळे अनेक उद्योग- व्यवसायांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, या काळात संबंधित उद्योग व व्यावसायिकांनी आपले अधिकारी व कर्मचाऱ्या ...