जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस वरूड तालुक्यात ४४.६ मिमी, चांदूर बाजार ३०.९ मिमी, मोर्शी २४.४ मिमी, अमरावती १९ मिमी, अचलपूर १७.६ मिमी, भातकुली १२ मिमी, चिखलदरा १०.६ मिमी असा दुहेरी आकड्यात कोसळला. इतर ठिकाणी कमी पाऊस झाला. मात्र, ढगाळ वातावरणाने शुक ...
यंदा पेरणी, रासायनिक खते, तणनाशक-कीटकनाशक फवारणी, डवरणी, सततच्या पावसामुळे तण वाढल्याने केलेले निंदण आदी कामांवर करण्यात आलेला खर्च आवाक्याबाहेर असतानाही भरघोस उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी वहन केला. त्यात यंदा कित्येक शेतात पेरणी केलेले सोयाबीन ...
राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीला अधिक महत्त्व दिले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा प्रत्यक्ष नियोजनामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढावा, ग्रामपातळीवरील नावीन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव तालुकास्तरावर पाठविणे, प्रत्ये ...
यावर्षी पाऊस मुबलक प्रमाणात पडला असला तरीही संततधार पावसामुळे यंदा सीताफळाच्या झाडाला बहर कमी लागला आहे. अर्धेअधिक फळे गळून पडली आहेत. यंदा ऑगस्टमध्ये महिनाभर पाऊस पडल्यामुळे सीताफळ यावर्षी कमी असले तरी पिकण्याच्या स्थितीत आले आहे. ...
शिवारात कपाशीची बोंडे फुटली. काही शेतात कापसाचा वेचा सुरू झाला आहे. अशातच ढगाळ वातावरण व पावसाने मोसम बनल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सोयाबीन कापणीसाठी परप्रांतीय मजूर तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आकाराला जाणारा सोयाबीन कापणीचा दरद ...
जिल्ह्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. यामध्ये पॅझिटिव्हचा आलेख चढत्या क्रमाने होता. त्यानंतर संप्टेबर महिन्यात संसर्गाने उच्चांक गाठला. ४६० पर्यंत संक्रमितांची नोंद झाली. या महिनाभरातच रोज ३०० ते ४०० पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली ...