Vodafone-Idea: पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. ...
कुलगुरूंच्या दालनात सलग दोन दिवस बैठकांचे सत्र सुरूच होते. प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांंच्याकडून परीक्षांबाबतची तयारी कुलगुरूंनी जाणून घेतली. ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींसंदर्भात ह्यडेमोह् ...
जिल्ह्यात जुलै महिन्यापासून कोरोनाग्रस्ताचा ग्राफ वाढायला सुरुवात झाली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढती व डबलिंगचा रेट २० दिवसांवर आलेला होता. मात्र, ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्येत अचानक घट होत असल्याने सर्व काही अनलॉक झाल्यावर अचानक कमी न ...
शक्तिपीठ असलेल्या अंबादेवी, एकवीरादेवी मंदिरात यंदा पूजाअर्चा नियमित होईल. मात्र, भाविकांना थेट दर्शनाकरिता प्रवेश राहणार नाही. कुठेही स्टॉल लागणार नाही, यात्रा भरणार नाही. कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिषासूरमर्दिनीला आपापल्या घरातूनच ...
अमरावती जिल्ह्यातदेखील भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने व वाहतूक खर्च वाढल्याने भावात तेजी दिसून येत आहे. त्यातही कोरोनामुळे नागरिक गर्दीच्या ठिकाणी येण्यास धजावत नसल्याने मागणी घटली आहे. प ...