जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपली आहे. सदर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली होती. यासाठी १६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज व छाननीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली होती. परंतु, कोरोना व ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:ला डॉक्टर म्हणविणारा नंदकिशोर अरुण पाटील व त्याचा भाऊ विनोद अरुण पाटील यांनी मानव सेवा विकास फाउंडेशनमार्फत बँकॉक सहलीचे आयोजन १६ जून २०१९ रोजी केले होते. प्रतिव्यक्ती ४० हजार रुपये दराने एकूण ४१ पर्यटकांची रक्कम ...
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र २३ हजार २८४ हेक्टर आहे. बाधित शेतकरी संख्या ४४ हजार ३२० आहे. जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र २२ हजार ७८५ व बाधित शेतकरी संख्या ४३ हजार ३१० आहे. फळपीक वगळता बागायती क्षेत्र ...
दोनशे वर्षांच्या परंपरेनुसार खापरीचा कार्यक्रम होत आहे. ब्राम्हण पुजारी नारायणराव शंकरराव मारन्डकर हे कुटुंबासह नवरात्र महोत्सवात पिंगळादेवीची पूजाअर्चा, श्रृंगारासह आराधनेकरिता दाखल झाले आहेत. ७० वर्षीय नारायणराव वयाच्या चौदाव्या वर्षापासून खापरी उच ...
सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे मोठे अपघात झाल्याची नोंद आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे मोठे अपघात झाले आहेत. शहरात अलीकडे आठ ब्रासपेक्षा अधिक वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकनी धुमाकूळ घातला आहे. या ट्रकमधून शहरामध्ये वाळू येत असल्याने गल्लीबोळातील नागरिकांचे नळ कने ...
देशात 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी NEET ची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यावेळी अमरावतीच्या वसुंधरा भोजने हिला 720 गुणांपैकी शून्य गुण मिळाल्याचे दिसून आले. ...
मेळघाटात कोरडवाहू आणि डोंगरी शेतजमीन असल्याने आदिवासी शेतकरी कसेतरी त्यातून एक पीक घेतात. यंदा मात्र सोयाबीन मोठ्या प्रमाणात कुजल्याने नुकसान झाले. त्यामुळे येथील आदिवासी मजूर महिनाभरापासून अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यांमध्ये सोया ...