शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

-अखेर भाऊसाहेबांना सन्मान; प्रतिमा ठेवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:03 IST

राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाºया शिक्षणाची वारी' कार्यक्रमाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला.

ठळक मुद्दे'शिक्षणाच्या वारी'चा समारोप : १२ हजार शिक्षक, पालकांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शिक्षणाची वारी' कार्यक्रमाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. मात्र, सोमवारी सकाळीच कार्यक्रमस्थळी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची प्रतिमा लावून पूजन करण्यात आले. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.अमरावती, नागपूर विभागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची सुलभ पद्धत अवगत व्हावी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस चालना मिळावी, या उद्देशाने पुणे शिक्षण मंडळातर्फे 'शिक्षणाची वारी' उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंत्रालयातून कार्यक्रमाचे नियोजन चार भागात झाले. पहिला कार्यक्रम लातूर येथे राबविण्यात आला. दुसरा अमरावती येथे, तर तिसरी वारी रत्नागिरीला ११, १२ व १३ जानेवारी रोजी, तर चौथी शिक्षणाची वारी नाशिक येथे फेब्रुवारीमध्ये होणार आहे. या वारीला विदर्भातील ११ जिल्ह्यातील ९०० शिक्षकांनी भेटी देण्याचे प्रयोजन केले होते. त्यामध्ये शनिवारी नागपूर विभागातील शिक्षक, रविवारी यवतमाळ, अमरावती व अकोला आणि सोमवारी वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांना भेटी देण्याचे सुचविले होते. परंतु तीन दिवसांत १२ हजार शिक्षक व पालकांनी या वारीला भेट दिल्याची माहिती अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे सहा. समन्वयक प्रवीण राठोड यांनी दिली.विद्यार्जनाकरिता नवीन ऊर्जा प्राप्त झालीराज्य शासनाने आयोजित केलेल्या 'शिक्षणाची वारी' कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांकडून विविध शैक्षणिक क्लृप्त्या, संकल्पना आत्मसात करता आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्जनास नवीन ऊर्जा मिळाली. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास विहिगाव येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा यांनी व्यक्त केला.अवघ्या तीन महिन्यांत विद्यार्थी वाचू लागेलजिल्ह्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्यापही वाचता येत नसल्याचे वरिष्ठांच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सुलभ वाचन पद्धतीमुळे शंभर टक्के विद्यार्थी अवघ्या तीन महिन्यांत नीट वाचू शकेल, असा विश्वास 'शिक्षणाची वारी'चे सनियंत्रक, शिक्षण उपसंचालक सी.आर. राठोड, समन्वयक, डायटचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केला.