शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अतिवृष्टीचा फटका, ७.५ लाख हेक्टर बाधित; बळीराजासाठी हवेत ६८७ कोटी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 31, 2023 16:52 IST

पश्चिम विदर्भासाठी विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव

अमरावती : जुलै महिन्यात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात ८.६६ लाख शेतकऱ्यांच्या ७.५२ लाख हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्यानंतर ६८७ कोटींच्या मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाकडे करण्यात आली.

मान्सूनला तीन आठवड्यांनी उशिरा आला असला तरी ५ जुलैपासून त्याने दमदार आगमन केले. विभागात जुलैमध्ये संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे ७२२८७४ हेक्टरमधील जिरायती, बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पंचनाम्याद्वारे स्पष्ट झाले. यासाठी ‘एनडीआरएफ’च्या नव्या निकषाने ६८६.८२ कोटींच्या निधीची मागणी व नदी-नाल्यांना पुराने ६१७५६ शेतकऱ्यांची ३० हजार हेक्टरमधील शेती खरडून गेलेली आहे. यासाठी ७८.७५ कोटींची मागणी विभागीय आयुक्त डाॅ. निधी पाण्डेय यांनी शासनाकडे केली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीCropपीकRainपाऊसAmravatiअमरावती