शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

शेतकऱ्याने बाजार समितीपुढेच विकली कोबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

गत २२ दिवसांपासून गायब झालेला पाऊस हल्ली कोसळत असल्याने सोयाबीन, ज्वारी, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे. ...

गत २२ दिवसांपासून गायब झालेला पाऊस हल्ली कोसळत असल्याने सोयाबीन, ज्वारी, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र, अधिक पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. नजीकच्या लोणी येथील अशोक वानखडे नामक युवा शेतकरी हे शनिवारी सकाळी येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत चारचाकी वाहनाने कोबी विक्रीसाठी घेऊन आले. मात्र, बाजार समितीत येण्यास विलंब झाला. त्यामुळे कोबी भरून आणलेल्या वाहनाला बाजार समितीत प्रवेश मिळाला नाही. वाहनात आणलेली कोबी परत घेऊन जाणे वाहन भाड्याला परवडणारे नव्हते. अखेर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच या शेतकऱ्याने कोबी पाच रुपये नगाने विकून किमान वाहतूक भाडे तरी निघावे, यासाठी शक्कल लढविली. मात्र, मातीमाेल भावाने कोबी विकूनही वाहतूक खर्च निघाला नाही, अशी कैफीयत शेतकरी वानखडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. एरवी २५ ते ३० रुपये किलो दराने विकणारी कोबी पाच रुपयांमध्ये मिळत असल्याने ग्राहकांच्यादेखील खरेदीसाठी उड्या पडल्या.