शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

समृद्धी महामार्गामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

तीनही गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतात येऊन पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदारांच्या आदेशावरून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना एक हजार ते पाच हजारांचे धनादेश मिळाले. ते धनादेश शेतकऱ्यांनी शासनाकडे परत केले. राजेंद्र चौधरी यांच्या सुमारे दोन एकर शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली. परंतु, एक रूपयाही मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे उपोषण सुरू : निवेदनाला केराची टोपली

वाढोणा रामनाथ : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून गेलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामात आजूबाजूच्या शेतजमिनीजवळील रपटे, धुरे, नाल्या नष्ट झाले. पावसाने थैमान घातल्याने जमिनीतील संपूर्ण माती पिकांसह वाहून गेली. यामुळे लोहगाव, पिंपळगाव आणि खेड शिवारात पिकांचे आणि शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. तीनही गावांतील शेतकरी सोमवारपासून महामार्गावरच उपोषण करीत आहेत.तीनही गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतात येऊन पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदारांच्या आदेशावरून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना एक हजार ते पाच हजारांचे धनादेश मिळाले. ते धनादेश शेतकऱ्यांनी शासनाकडे परत केले. राजेंद्र चौधरी यांच्या सुमारे दोन एकर शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली. परंतु, एक रूपयाही मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. राजेश सानप, संतोष कांबळे, संतोष शेळके, लता शेळके, किसनराव राऊत, ज्ञानेश्वर राऊत, कमलाबाई फड, नितीन तट्टे, आनंदा बन्सोड, बादल इंगळे, रामजीवन बोबडे, सुनील काळे, प्रमोद सानप, प्रवीण चौधरी, अरविंद फड, उत्तमराव काळे, रामभाऊ वैद्य, अमित बन्सोड आदी शेतकरी उपोषण करीत आहेत.शासननिर्णयानुसार शेतकऱ्यांना मोबदला दिला होता. परंतु, तो त्यांना मान्य नाही. दोन वेळा सर्वेक्षण झाले; परंतु शेतकरी मागणीवर कायम आहेत.- गजानन पळसकर, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी