शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

तेल्हारा : हिवरखेड येथे जपल्या आहेत महात्मा गांधींच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:26 IST

हिवरखेड : राष्टपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने हिवरखेड येथे आजही जपल्या आहेत. महात्मा गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर १९४८ साली त्यांचे अस्थिस्मारक हिवरखेड येथे उभारण्यात आले आहे. देशभरात नवी दिल्लीनंतर हिवरखेड येथे हे दुसरेच स्मारक आहे. स्मारकाला नवी दिल्ली येथील स्मारकासारखे बनवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनवीन पिढय़ांना राष्ट्रभक्तीची शिकवण 

गोवर्धन गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड : राष्टपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने हिवरखेड येथे आजही जपल्या आहेत. महात्मा गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर १९४८ साली त्यांचे अस्थिस्मारक हिवरखेड येथे उभारण्यात आले आहे. देशभरात नवी दिल्लीनंतर हिवरखेड येथे हे दुसरेच स्मारक आहे. स्मारकाला नवी दिल्ली येथील स्मारकासारखे बनवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.१९४८ मध्ये तत्कालीन मंत्री स्व. ब्रिजलाल बियाणी यांनी महात्मा गांधी यांच्या अस्थी चांदीच्या पेटीत हिवरखेड येथे आणल्या होत्या. त्यानंतर हिवरखेड येथील तत्कालीन आमदार संपतराव भोपळे यांनी सदाशिव संस्थान येथे त्या अस्थीचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले. तथापि स्मारकाचे काम रखडलेले आहे. पुढे २0१६ मध्ये लोकवर्गणीतून अस्थिस्मारकाचे काम सुरू करण्यात आले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तत्कालीन एसडीओ शैलेश हिंगे यांनी या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन दिले होते; परंतु शासनाकडून निधी मिळाला नाही. आता दिल्ली येथील राजघाटाच्या धर्तीवर हिवरखेड येथे महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून, शासनाकडून या अस्थिस्मारकाला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. 

नवीन पिढय़ांना राष्ट्रभक्तीची शिकवण महात्मा गांधीच्या प्रथम पुण्यस्मरणाला ३0 जानेवारी १९४९ रोजी तत्कालीन कलेक्टर डी.ए. व्हाईट यांच्या हस्ते अस्थी रक्षा स्मारकाची कोनशिला बसविण्यात आली होती. यावेळी हिवरखेडच्या राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्य सैनिकांसह परिसरातील जनता उपस्थित होती. आजही हे स्मारक स्वातंत्र्याच्या लढय़ातील हिवरखेडचं योगदान सांगत येणार्‍या पिढय़ांमध्ये राष्ट्रभक्ती पेटती ठेवत आहे. 

टॅग्स :Telharaतेल्हाराMahatma Gandhiमहात्मा गांधी