शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

बीटी कपाशी खाल्याने ५० गायींना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:10 PM

५० काठेवाडी गायींना बीटी कपाशीच्या बोंड्या खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.

पारस : येथील संग्राम राठोड या पशुपालकांच्या ५० काठेवाडी गायींना बीटी कपाशीच्या बोंड्या खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. त्यामुळे पशुपालकावर संकट ओढवले आहे.पारस येथील संग्राम राठोड यांचा काठेवाडी गोपालनाचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. गत अनेक वर्षांपासून पारस येथे स्थायिक झालेल्या संग्राम राठोड व त्यांचे बंधू यांनी जवळपास शंभर काठेवाडी जनावरांचे पालन केले आहे. सदर पालनातून राठोड कुटुंबीय दूध व्यवसाय करतात. बीटी कपाशी पेरलेल्या शेतामध्ये त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी गायी चारायला नेल्या. घरी आल्यानंतर त्यातील काही गायींना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. जवळपास ५० गायी बाधित झाल्याने संग्राम राठोड यांच्यावर संकट कोसळले. त्यांनी पशू चिकित्सक अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन औषधोपचार सुरू केला. सध्या काही गायी या मरणावस्थेत असून, काही गायींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.काही जनावरे दुधाळ असून, दुधाळ जनावरांचे दूध देणे बंद झाले आहे. त्यामुळे राठोड यांच्या दूध व्यवसायावरही फरक पडला आहे. राठोड यांचे नुकसान झाल्याने त्यांना मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Akolaअकोला