मळसूर: पातूर तालुक्यातील सर्वाधिक कमी पाऊस पडणार्या मळसूर गावातील ४0 पेक्षा जास्त कुटुंबांनी रोजगाराअभावी स्थलांतर केले आहे. शेतकर्यांच्या हातचे पीक कमी पावसाने गेले. तसेच बागायती शेती करण्यासाठी विहिरीला पाणी नसल्याने मळसूर येथील शेतकरी व शेतमजूर ...
बाळापूर : तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी, कर्मचारी भूगर्भातून उपसा केलेले पाणी शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया न करता थेट नळाद्वारे ग्रामीण भागात अशुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा करीत आहेत. ...
अकोला : येथील अकोला क्रिकेट क्लब (एसीसी)चा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर याची निवड रायपूर येथे होत असलेल्या सय्यद मुश्ताकअली टी-२० क्रिकेट स्पर्धेकरिता घोषित झालेल्या विदर्भ संघात झाली आहे. बीसीसीआय अंतर्गत ८ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा ...
अकोला :बाल हक्क संरक्षण आयोगाने शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित शाळांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्या रूपाली सतीश गोपनारायण यांनी केली आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू असताना, अडकलेली पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
अकोला : ‘ई-रक्त कोष’ या राष्ट्रीय पातळीवरील ‘पोर्टल’वर आता अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीतील उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. ...
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने १५ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या दोन ठिकाणांहून ‘शेतकरी जागर यात्रा’ काढण्यात येणार आहे. ...
अकोला: शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता आरोग्य दरबारचे आयोजन करण्यात आले होते. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून वाटप करावयाच्या वस्तूंसाठी खरेदी पावती नव्हे, तर संबंधित दुकानदाराला वस्तूची किंमत अदा केल्याचा बँकेतील नोंदीचा पुरावा द्यावा लागणार आहे. तरच लाभाची रक्कम खात्यात जमा होणार आहे. ...
नागपूर ते मुंबई या ७१० किलोमिटर अंतराच्या समृद्धी महामागार्साठी राबविण्यात येणारी भुसंपादन प्रक्रिया प्रशासनासाठी बहुतांशी किचकट ठरत असून ६ जानेवारीपर्यंत ४० ते ४५ टक्केच भुसंपादन झाले आहे. ...