काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने हाती सत्ता असताना १५ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राची अक्षरश: वाट लावल्याचे टीकास्त्र शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाडेगाव येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात सोडले ...
जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एकमेकांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्यामुळे आगामी काळात गटबाजीचे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. ...
रोजगारावर, इंडस्ट्रिज उभारणीवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे सांगितले. ...