Bharat Jodo Yatra: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यासह इतर महापुरुषांनी समाजाला शांती, स्नेह आणि बंधुत्वाची शिकवण दिली. ...
भारत जोडो यात्र ७१ व्या दिवशी पातुर येथून सुरू झाली या यात्रेत जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी करीत राज्यभरातील शासकीय व निमशासकीय जवळपास दहा हजार कर्मचारी सहभागी झाले होते. ...
Rahul Gandhi: भारत जोडो यात्रा ही देशाची यात्रा आहे ही आता काँग्रेस पक्षाची यात्रा झालेली नाही सर्वसामान्यांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब या त्यातून व्यक्त होत आहे अशी यात्रा थांबविल्यास त्याचे काय परिणाम होतील याची चिंता त्यांनी करावी ...
Bharat Jodo Yatra: भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्थान अढळ आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता अशा मूल्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या या दाेन नेत्यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या पिढीने पुढे चालविला आहे. ...
Bharat Jodo Yatra: देशात झालेल्या शेतकरी कायद्याविराेधातील आंदाेलनात ज्यांनी बलिदान दिले, त्या शेतकरी नेत्या सीताबाई तडवी यांचे पती व दाेन्ही मुली या पदयात्रेत सहभागी हाेणार आहेत. ...