महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये रात्री उशिरापर्यंतही एकमत होऊ शकले नाही. भारिप-बमसंकडून ठामपणे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. ...
कार्यालयीन फायलींचा निपटारा सेवा हमी कायद्यातील तरतुदीनुसार झालाच पाहिजे, याची खबरदारी प्रत्येक विभागाने न घेतल्यास आमच्या पद्धतीने निपटारा करू, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. ...
पाटबंधारे विभागाने यावर्षी ३५ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजनही केले; परंतु शेतकऱ्यांकडून अपेक्षित मागणी नसल्याने काटेपूर्णा धरणांतर्गत यावर्षी अर्धेही सिंचन होणार नसल्याचे वृत्त आहे. ...
पिंपळखुटा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. ...
नावात कडू असले तरी गोडवा निर्माण करू, असे आश्वासन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी बुधवारी मुर्तीजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथे ग्रामस्थांशी बोलताना दिले ...