शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

वान जलवाहिनीला गळती; अकोटचा तीन दिवस पाणी पुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:17 AM

वान धरणातून अकोट शहरासह ८४ खेडी योजनातील गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो, पंरतु या जलवाहिनीला मोठी गळती लागली ...

वान धरणातून अकोट शहरासह ८४ खेडी योजनातील गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो, पंरतु या जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. तब्बल आठ ठिकाणी मुख्य जलवाहिनीतून पाण्याचे पाट वाहत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी पुरवठावर परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात पाण्याचे जास्त आवश्यकता भासत असतांना कृत्रिम पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. शहरात कुठ दररोज तर काही भागात तीन दिवसाआड पाणी पुरवठा होता. (फोटो)

----------------------------

शहरातील काही भागात दूषित पाणी पुरवठा

शहरातील काही भागात दुषित माती मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने कोरोनाच्या संकटात नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. शहरात रोगराई, आजाराने डोक वर काढले असून, दुसरीकडे जलवाहिनीवरील पाण्याची नासाडी पाहता ठिकठिकाणी शुद्ध पाण्याचे डबके साचत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने गळतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वान धरणातून येणाऱ्या अशुद्ध पाण्याच्या गुरूत्व जलवाहिनीवर गळती दुरुस्तीसाठी शहराचा पाणी पुरवठा दि. १७ ते १९ मे तीन दिवस बंद करण्यात येणार आहे.

---------------------------

जलवाहिनी लिकेजचे जाणीवपूर्वक प्रयत्न

वान धरणातून पाणी पुरवठा करणारे जलवाहिनीवरील लिकेज पाहता जलवाहिनीची जोडणी असलेल्या लोखडी नटाजवळून गळती होत आहे. त्यामुळे पाण्याचे मोठे डबके साचत आहे. या परीसरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय गुरे घेऊन येतात. त्यामुळे गुरांच्या पाण्यासाठी जाणीवपूर्वक जलवाहिनी लिकेज केल्या जात असल्याचे बोलले जाते.