शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

काळू धरण ओव्हरफ्लो; दहा वर्षानंतर भरले धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 12:37 PM

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील गावांना वरदान ठरलेले काळू धरण गुरुवारी (३० जुलै) रोजी ओव्हरफ्लो झाले. 

भाळवणी : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील गावांना वरदान ठरलेले काळू धरण गुरुवारी (३० जुलै) रोजी ओव्हरफ्लो झाले. 

तब्बल १० वषार्नंतर काळू प्रकल्प पावसाळ्याच्या सुरूवातीला भरल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. काळू प्रकल्प झाल्यानंतर ओव्हरफ्लो होण्याची आतापर्यंतची ही तिसरी वेळ आहे, अशी माहिती शाखा अभियंता भाऊसाहेब घनदाट यांनी दिली. 

पारनेर तालुक्यातील काळू धरणाची एकूण साठवण क्षमता २९९ दशलक्ष घनफूट आहे. या धरणातून ढवळपुरीसह परिसरातील वाड्यावस्त्यांसह अनेक गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. 

  याशिवाय पळशी २९.८२, तिखोल २१.२०, भाळवणी ६.२२, ढोकी नं. १  ६.७७, ढोकी नं.२  १०.४४ दशलक्ष घनफूट पाणी या तलावात आहे. अजून मोठ्या प्रमाणात आवक होत असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे.   

     काळू प्रकल्प २०११ व २०१७ साली पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर आता पावसाळा सुरू झाल्याबरोबर तलाव पूर्ण क्षमतेने  भरल्याने खरीप हंगामासह रब्बी हंगामातील ज्वारी, वाटाणा, टोमॅटो आदी पिके शाश्वत झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणRainपाऊसWaterपाणी