भाजपने आपल्या उमेदवारांची यादी अखेर जाहीर केली. नगर जिल्ह्यातील सर्व उमेदवारांवर नजर टाकली तर ‘सबकुछ फडणवीस’ हेच या यादीचे विश्लेषण करता येईल. नगरला ‘हा अमूक गटाचा’ तो ‘तमूक गटाचा’ अशी राजकीय संस्कृती आहे. काँग्रेसने उमेदवार दिला तर तो थोरातांचा की व ...
गरजवंत व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार मदत करणे ही देखील सेवावृत्तीच आहे. दुस-याला धर्म आराधनेकरीता तयार करणे हा एक सेवाभाव आहे. संत, महापुरुष हे समाजाचे रक्षक असतात म्हणून त्यांच्या संदेशानुसार वागले पाहिजे. संतांमध्ये सेवावृत्ती कायम असते. समाजाचे प्र ...
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बाजारभावापेक्षा जास्तीच्या दराने सॅनेटरी नॅपकीन खरेदीचे टेंडर मंजूर केले होते़ तब्बल दुप्पट दराने सॅनेटरी नॅपकीनचा घाट घातल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर हे टेंडर जिल्हा परिषदेने रद् ...
‘समाजसेवेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास’ हे अंतिम ध्येय ठेवून २ आॅक्टोबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेस प्रारंभ झाला. आज देशभरातील महाविद्यालयांत ही योजना राबवली जाते. या महत्त्वाच्या योजनेचे उगमस्थान अहमदनगर महाविद्यालय आहे, ही नगरसाठी कौत ...
महात्मा गांधी एक व्यक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ, महान होतेच पण त्यांचे विचार अनुकरणीय असेच आहेत. आज दीडशे वर्षानंतरही हा विचार जगात सर्वत्र जपला जातोय. गांधी विचार अंमलात आणून यशस्वी होता येते हे अनेक उदाहरणावरून आपणास पहावयास मिळते. हाच गांधींचा विचार प ...
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीजींच्या स्वदेशी चळवळीचे प्रतीक ठरलेल्या खादी कपड्यांची क्रेझ आजही कायम आहे़ राजकीय नेत्यांसह तरुण अन् इतर सर्वसामान्य नागरिकही खादीचे चाहते आहेत़ काळाच्या ओघात फॅशनेबल झालेला हा खादी ब्रॅण्ड भारतीय वस्त्रपरिधा ...
राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे़ सोशलन मिडियावर कर्डिले यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले गेले होते़ परंतु, भाजपच्या पहिल्याच यादीत कर्डिले यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे़ ...
कोपरगावमधून भाजपने पुन्हा आमदार स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे़ त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी कोपरगावमध्ये जल्लोष केला. पेढे भरवरुन कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. ...