शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
2
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
3
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
4
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
5
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
6
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
7
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका
8
Cough Syrup : कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
9
कर्नाटकात 'RSS'वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारण
10
नवरी जोमात, नवरा कोमात! एक, दोन नव्हे तर लग्नानंतर १२ नववधू झाल्या फरार, नेमकं काय घडलं?
11
UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?
12
पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी
13
इस्रायलवरून येतो आणि मग पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धाकडे बघतो...; ट्रम्प म्हणतात, मी यात मास्टर...
14
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!
15
टाटा समूहाच्या इतिहासात पहिल्यांदाच नियमात मोठा बदल! एन चंद्रशेखरन करणार हॅट्ट्रिक
16
पाकने २१ अफगाणी चाैक्या बळकावल्या, पाक-अफगाण संघर्षात; ५८ पाकिस्तानी सैनिक ठार
17
Success Story: झोमॅटो डिलिव्हरी बॉयनं 'कार्ट' पासून बनवला ब्रँड, आता वार्षिक ४० लाखांची उलाढाल, लोक विचारताहेत, 'कसं केलं?'
18
Video - टीम जिंकली पण 'तो' हरला, क्रिकेटर मैदानावरच कोसळला, शेवटचा बॉल टाकला अन्...
19
Ambadas Danve : "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
20
रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार

मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो; पावसाचा जोर वाढला        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 18:17 IST

पावसाचा जोर वाढल्याने यंदाच्या हंगामात मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा धरणातून रविवारी दुपारी चार वाजता ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. पारनेरसह परिसरात पाऊस पडल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विसर्ग सोडण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे़. यंदाच्या पावसाळ्यात तीनदा मुळा धरण ओव्हरप्लो झाले आहे़. १५ आॅक्टोबरनंतर मुळा धरणाच्या मो-यातून पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे़.

राहुरी : पावसाचा जोर वाढल्याने यंदाच्या हंगामात मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा धरणातून रविवारी दुपारी चार वाजता ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. पारनेरसह परिसरात पाऊस पडल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विसर्ग सोडण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे़. यंदाच्या पावसाळ्यात तीनदा मुळा धरण ओव्हरप्लो झाले आहे़. १५ आॅक्टोबरनंतर मुळा धरणाच्या मो-यातून पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे़.   गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे़. दुपारी मुळा धरणाच्या मो-यावरून पाणी पडू लागले़.  त्यामुळे मुळा धरणातून दुपारी दोन मो-यातून २०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़. त्यानंतर ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे़. कोतूळ येथे अद्याप पावसाची नोंद झालेली नाही़. कोतूळ येथे यंदा ९९६ मिमी, मुळानगर येथे ४७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ६२८० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले़. डाव्या कालव्यातून ७९२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे़. याशिवाय मुळा धरणातून जायकवाडीकडे ३ हजार ८९६ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आलेले आहे़.मुळा धरणाच्या तीन मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. यंदा पहिल्यांदाच १५ आॅगस्टपूर्वी मुळा धरण भरले होते़. मधल्या भागात पावसाने हजेरी लावल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे़. त्यामुळे नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे़. पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू आहे, असे मुळा धरणाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.बंधारे पूर्ण भरणारमुळा नदीपात्रात असलेले बंधारे पूर्ण क्षमतेने भरले नव्हते़. मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़. मुळा धरणात सध्या २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे़. बंधारे भरणार असल्याने नदीकाठी असलेल्या शेतीसाठी आवर्तन लाभदायक ठरणार आहे.

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगर