शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी दुर्भिक्ष्यावर संशोधन करणारा परदेशी अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 16:13 IST

गेल्या १७ वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील एक अवलिया ठिकठिकाणी भेटी देऊन संशोधन करीत आहे. याबाबत त्याने वेगवेगळे प्रयोगही केलेले आहेत.

संडे विशेष / बाळासाहेब काकडे  । श्रीगोंदा : महाराष्ट्रातील पाण्याचे दुर्भिक्ष्य कसे कमी करता येईल यावर गेल्या १७ वर्षांपासून स्वित्झर्लंड येथील एक अवलिया ठिकठिकाणी भेटी देऊन संशोधन करीत आहे. याबाबत त्याने वेगवेगळे प्रयोगही केलेले आहेत. कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखली कसे आणता येईल याबाबतही ते जनजागृती करीत आहेत.डॉ. आॅक्सर फ्लुक असे त्या परदेशी अवलियाचे नाव आहे. डॉ. फ्लुक हे गेल्या १७ वर्षापासून मुंबई विद्यापीठात जर्मन भाषेचे व्याख्यान देण्यासाठी येतात. त्यांनी भारतातील विविध भागात जाऊन पाण्याच्या दुर्भिक्ष्याबाबत निरीक्षण  केले आहे. त्यांना महाराष्ट्रातील शेती व शेतकºयांची गोडी लागली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, नगर येथील स्नेहालय व श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे या संस्थेशी त्यांची नाळ जोडली गेली आहे.डॉ. फ्लुक यांनी अलिबाग, मुरूड, राळेगण सिद्धी व चिखली (ता. श्रीगोंदा) येथे बाष्पीभवन कमी व्हावे यासाठी काय करता येईल. शेतीला कोणत्या वेळी पाणी दिले तर पाण्याची बचत करता येईल यावर प्रयोग केले. संध्याकाळी व सकाळी लवकर पिकाला पाणी दिले तर पाण्याची बचत होते. पिकाला दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊ शकते, असे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. पाणी बचतीबाबात ते गावोगावी जाऊन जनजागृती करत आहेत.लोणीव्यंकनाथला युवकांना मार्गदर्शनफ्लुक यांनी लोणी व्यंकनाथ, चिंभळे येथे तरुणांनी हाती घेतलेल्या वृक्ष लागवड प्रकल्पास भेट दिली. पाण्याचे वाढते बाष्पीभवन व पाण्याची बचत याबात त्यांनी युवकांना धडे दिले. शेतीत करिअर करायचे असेल तर पाण्याचे नियोजन करावेच लागेल, असा कानमंत्र त्यांनी दिला. यावेळी बंडू जगताप, गणेश खंडागळे, बापू कोकरे, गणेश जगताप, आशिष काकडे, नामदेव जठार, महेंद्र साळवे, बाळू जगताप, शफिक शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाforestजंगलenvironmentपर्यावरण