शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

आरपीआयच्या वतीने गरजू कुटुंबीयांना अन्न-धान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST

टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू घटकांसाठी आरपीआयने पुढाकार घेऊन प्रत्येकी एका कुटुंबासाठी ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ ...

टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू घटकांसाठी आरपीआयने पुढाकार घेऊन प्रत्येकी एका कुटुंबासाठी ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ देण्यात येत आहे. नुकतेच सावेडी येथे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी अन्न-धान्य पाकीट बनवून कार्यकर्त्यांमार्फत वितरित केले आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या भागातील गरजू घटकांना ही मदत पोहोच करणार आहे.

शहराध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले, कोरोनामुळे पुन्हा पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीत रोजगार नसल्याने सर्वसामान्य कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. या संकट काळात कोणीही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी आरपीआयच्या वतीने अन्न-धान्याचे वाटप सुरु करण्यात आले आहे. शहरातील विविध भागात राहणारे हातावर पोट असणारे व धुणी, भांडी करणाऱ्या महिलांच्या कुटुंबीयांना ही मदत दिली जात आहे. आरपीआयचे संकेत कळकुंबे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवकचे जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, तुषार गायकवाड, उमेश गायकवाड, आकाश भालेराव, हर्षद पेंढारकर, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, मोनू गायकवाड, चिकू गायकवाड परिश्रम घेत आहे.

........................

३० आरपीआय

नगर शहरातील दोनशे गरजू कुटुंबीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. अन्न-धान्याचे पाकिटे तयार करताना संकेत कळकुंबे, सुशांत म्हस्के, पवन भिंगारदिवे, तुषार गायकवाड, उमेश गायकवाड, आकाश भालेराव, हर्षद पेंढारकर, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, मोनू गायकवाड, चिकू गायकवाड आदी.