शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

राहुरीतील पुलाचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: August 5, 2016 23:44 IST

भाऊसाहेब येवले, राहुरी मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाळू उपशामुळे राहुरी येथील मुळा नदीवरील पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे़

भाऊसाहेब येवले, राहुरीमोठ्या प्रमाणावर झालेल्या वाळू उपशामुळे राहुरी येथील मुळा नदीवरील पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे़ पिलर क ॉलम, पाईप कॅप व पाईल्स उघड्या पडल्यामुळे पूल पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़इंग्रजांच्या काळात १९२१ मध्ये मुळा नदीवर पूल बांधण्यात आला होता़ पूल तुटल्यानंतर १९६८ मध्ये नवीन पूल बांधण्यात आला़ या पुलाचे विस्तारीकरण करण्यात आले़ मात्र गेल्या दहा वर्षांपासून पुलाजवळ पूर्व व पश्चिम बाजूला मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाला़वाळू उपशामुळे पुलाचा पाया उघडा पडला आहे़ मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे़ कोणत्याही क्षणी नदी पात्रात पाणी सोडले जाऊ शकते़ पुलावरून दररोज लाखो वाहने ये-जा करतात़ नगर-मनमाड महामार्गावरील या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक रात्रंदिवस सुरू असते़ जड वाहनेही मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात़ पुलाला निर्माण झालेला धोका लक्षात घेता महसूल विभागाने पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली आहे़मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे़ कधीही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे़ महाडसारखी घटना घडू नये म्हणून महसूल विभागाने पाहणी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे़ धोकादायक पुलाची शासनाने दखल घ्यावी़ -प्रसाद तनपुरे, माजी खासदारवाळू उपसा होऊ नये म्हणून नदी पात्रात रस्ते खोदण्यात आले आहेत़ वाळू उचलेगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत़ पुलाची पाहणी करून अहवाल पाठविण्यात येईल़-अनिल दौंडे, तहसीलदार राहुरी़