शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

...तेव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा होतो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 3:02 AM

तुम्ही जर तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्ची घातली, तर साहजिकच तुम्ही काही साध्य करू शकणार नाही.

- सद्गुरू जग्गी वासुदेवएकदा तुम्ही प्रामाणिकपणे अध्यात्माच्या मार्गावर आलात, की तुम्ही त्याप्रति फक्त तीव्र इच्छा बाळगून भागणार नाही, तुम्ही झपाटलं पाहिजे. तुमच्यातील जीवन चैतन्याचं शिखर गाठायचं असेल, तर तुमच्यापाशी असलेली सर्व ऊर्जा एकाच दिशेने केंद्रित करणं आवश्यकआहे. तुम्ही जर तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्ची घातली, तर साहजिकच तुम्ही काही साध्य करू शकणार नाही. म्हणूनच गुरू तुमची ती पोकळी गरजेनुसार भरून काढतात. पण तुम्हाला तुमची ऊर्जा दहा वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करायची असेल, तर ते व्यर्थठरेल. म्हणून एकदा का तुम्ही प्रामाणिकपणे अध्यात्माच्या मार्गावर आलात, की झपाटून जा. तुमच्यासाठी दुसरं काहीही नाही. इतर सर्वकाही तुम्हाला तेथे पोहोचविण्यासाठी आहे. जेव्हा असं होतं, तेव्हाच आध्यात्मिक मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा होतो. तसं नसेल, अध्यात्म म्हणजे तुमच्यासाठी केवळ एक दुय्यम दर्जाचा छंद असेल, जणू एक प्रकारचं आध्यात्मिक मनोरंजन. कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन शोधत असतात आणि काही लोक आध्यात्मिक मनोरंजनात वेळ घालवतात. तरीसुद्धा हे तुमचं निवडस्वातंत्र्य आहे. परंतु तुम्हाला ज्ञानप्राप्तीची खरीखुरी आस असेल, तेव्हा तुमचं संपूर्ण अस्तित्व फक्त एकाच दिशेने, एकाग्रतेने समर्पित असणं आवश्यक आहे. तुम्ही त्याने पूर्णपणे झपाटलं गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात उचलत असलेलं प्रत्येक पाऊल, तुम्हीकरत असलेली प्रत्येक कृती, तुमचा प्रत्येक श्वास एक आध्यात्मिक प्रक्रिया बनते, तेव्हा आयुष्यात कोणताच संघर्ष उरणार नाही. जेव्हा तुम्ही असं म्हणता, हा माझा आध्यात्मिक मार्ग आहे, ते माझं कुटुंब आहे, तो माझा व्यवसाय आहे, तेव्हा संघर्ष निर्माण होतो. पण मी जेखातो, ते केवळ सत्य जाणण्यासाठी, मी काही पितो, ते सत्याच्या शोधासाठी, मी जर काही कार्य करतो तर ते सत्य उमजण्यासाठी. असं असेल तर संघर्ष उद्भवणार नाही.