शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात. ...
Gajanan Maharaj Story: उष्ट्या पत्रावळी खात असलेल्या इसमाला पाहून, बंकटलालांनी दामोदरपंतांना तातडीने देविदास पंतांच्या घरी पाठवून एक पात्र मागवून घेतले. पंचपक्वान्नांनी भरलेले ते पात्र त्या इसमाकडे ठेवल्यानंतर त्याने त्यामधील सगळे पदार्थ एकत्र कालविल ...
व्यक्ती आणि तिचा भवताल यांच्या संयोगातून हे सर्व घडत असते. मग काही व्यक्ती शरीराच्या पातळीवर, काही लोक मनाच्या पातळीवर, तर काही लोक उन्मनी अवस्थेमध्ये राहतात. ...
गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये कोकणामध्ये घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही. ...
गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा घरी आणली जाते, तेव्हा मूर्तीचा चेहरा कापडाने झाकलेला असतो. अनेकांना गणपती बाप्पांना घरी कसे आणायचे? त्यांचा चेहरा का झाकायचा? ...
गणेशोत्सवाच्या काळात आपण बाप्पाच्या आवडीचे अनेक पदार्थ आणि पूजाविधी करत असतो. अशात काही राहून जायला नको म्हणून बाप्पाला प्रिय असलेल्या गोष्टींबाबत जाणून घ्यायलाच हवं. ...