Next

बिहारमध्ये पूरस्थिती, पूल कोसळल्यानं तीन जण गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 07:45 AM2017-08-19T07:45:47+5:302017-08-19T07:45:59+5:30

बिहारमधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

बिहारमधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराचं पाणी अररिया बहादुरगंज पुलावर आल्यानं पूल खचला असून, तीन जण या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.