निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
भारतीय राजकारणात भाजपाने काँग्रेस पक्षाची जागा पटकावली आहे यात शंका नाही. आम्हाला देश काँग्रेसमुक्त करायचा आहे, अशी गर्जना नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती.