शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

दुष्काळमुक्तीसाठी वॉटर कप उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:30 IST

वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसंजय राठोड : दारव्हा येथे जलरत्नांचा गौरव, श्रमदानातून गावांचा झाला कायापालट

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.येथे पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या जलरत्नांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पी.बी. आडे, उपविभागीय वनाधिकारी गुजर, पंचायत समिती उपसभापती पंडित राठोड, गटविकास अधिकारी बी.एच. पाचपाटील, ठाणेदार रीता उईके, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, दत्तात्रय राहाणे, नायब तहसीलदार होटे, कृषी अधिकारी राजीव शिंदे उपस्थित होते.संजय राठोड म्हणाले तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार, ही भविष्यवाणी खरी ठरते की काय, अशी स्थिती आहे. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानाच्या माध्यमातून झालेले अशक्यप्राय काम नक्कीच दिलासा देणारे आहे. उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांतील नागरिक, विविध सामाजिक, व्यावसायिक, कर्मचारी संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार, महिला, युवक मंडळे, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्पर्धेत योगदान देणाºयांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संचालन राजू कांबळे, प्रास्ताविक पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, आभार तालुका समन्वयक पंकज चव्हाण यांनी मानले. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी, महिला, पुरुष, युवक उपस्थित होते.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSanjay Rathodसंजय राठोड