शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळमुक्तीसाठी वॉटर कप उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:30 IST

वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसंजय राठोड : दारव्हा येथे जलरत्नांचा गौरव, श्रमदानातून गावांचा झाला कायापालट

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.येथे पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या जलरत्नांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पी.बी. आडे, उपविभागीय वनाधिकारी गुजर, पंचायत समिती उपसभापती पंडित राठोड, गटविकास अधिकारी बी.एच. पाचपाटील, ठाणेदार रीता उईके, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, दत्तात्रय राहाणे, नायब तहसीलदार होटे, कृषी अधिकारी राजीव शिंदे उपस्थित होते.संजय राठोड म्हणाले तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार, ही भविष्यवाणी खरी ठरते की काय, अशी स्थिती आहे. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानाच्या माध्यमातून झालेले अशक्यप्राय काम नक्कीच दिलासा देणारे आहे. उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांतील नागरिक, विविध सामाजिक, व्यावसायिक, कर्मचारी संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार, महिला, युवक मंडळे, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्पर्धेत योगदान देणाºयांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संचालन राजू कांबळे, प्रास्ताविक पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, आभार तालुका समन्वयक पंकज चव्हाण यांनी मानले. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी, महिला, पुरुष, युवक उपस्थित होते.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSanjay Rathodसंजय राठोड