शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

दुष्काळमुक्तीसाठी वॉटर कप उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:30 IST

वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसंजय राठोड : दारव्हा येथे जलरत्नांचा गौरव, श्रमदानातून गावांचा झाला कायापालट

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.येथे पाणी फाउंडेशनतर्फे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या जलरत्नांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पी.बी. आडे, उपविभागीय वनाधिकारी गुजर, पंचायत समिती उपसभापती पंडित राठोड, गटविकास अधिकारी बी.एच. पाचपाटील, ठाणेदार रीता उईके, वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे, दत्तात्रय राहाणे, नायब तहसीलदार होटे, कृषी अधिकारी राजीव शिंदे उपस्थित होते.संजय राठोड म्हणाले तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार, ही भविष्यवाणी खरी ठरते की काय, अशी स्थिती आहे. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानाच्या माध्यमातून झालेले अशक्यप्राय काम नक्कीच दिलासा देणारे आहे. उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांतील नागरिक, विविध सामाजिक, व्यावसायिक, कर्मचारी संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार, महिला, युवक मंडळे, विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्पर्धेत योगदान देणाºयांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संचालन राजू कांबळे, प्रास्ताविक पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष गवळे, आभार तालुका समन्वयक पंकज चव्हाण यांनी मानले. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी, महिला, पुरुष, युवक उपस्थित होते.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSanjay Rathodसंजय राठोड