शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हरसूल येथील लोखंडी पूल वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:15 PM

तालुक्यातील हरसूल येथील अरुणावती नदीवरील लोखंडी पूल पुरात वाहून गेला. त्यामुळे हरसूल, गांधीनगर, आनंदवाडी व मोरखेड गावांचा संपर्क तुटला. हरसूल व परिसरात तब्बल २१६ मिमी पाऊस झाला.

ठळक मुद्देदिग्रसमधील शेतकरी हवालदिल : चार गावांना १५ किलोमीटरचा फेरा, विहिरी खचल्या

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील हरसूल येथील अरुणावती नदीवरील लोखंडी पूल पुरात वाहून गेला. त्यामुळे हरसूल, गांधीनगर, आनंदवाडी व मोरखेड गावांचा संपर्क तुटला.हरसूल व परिसरात तब्बल २१६ मिमी पाऊस झाला. यामुळे अरुणावती नदीला पूर आला. या पुरात नदीवरील लोखंडी पूल वाहून गेला. परिणामी शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी व शेतमजुरांशी काही काळ संपर्क तुअला होता. त्यांना १५ किलोमीटरचा फेरा मारून आनंदवाडी, गांधीनगर मार्गे गावात पोहोचावे लागले. पुढील काही दिवस या गावातील नागरिकांना १५ किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे. दरम्यान मुसळधार पाऊस होवूनही तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यापैकी कुणीही कर्मचारी व अधिकारी गावाकडे फिरकले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.राठोड, देशमुख यांची भेटतालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड व माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी भेट दिली. त्यांनी दिग्रसमधील पूरस्थितीची पाहणी केली. राठोड यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर