शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कर्मकांडापेक्षा आत्मशुद्धी अधिक महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:30 IST

कर्मकांड करण्यापेक्षा आत्मशुद्धी अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन लातूर येथील जीवनदादा पाटील यांनी केले. अनेक दृष्टांत देऊन त्यांनी संयमित जीवनाचे महत्त्व पटवून सांगितले.

ठळक मुद्देजीवनदादा पाटील : दिग्रस येथे भगवान आदिनाथ जन्मोत्सव, शहिदांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : कर्मकांड करण्यापेक्षा आत्मशुद्धी अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन लातूर येथील जीवनदादा पाटील यांनी केले. अनेक दृष्टांत देऊन त्यांनी संयमित जीवनाचे महत्त्व पटवून सांगितले.येथील दिगंबर जैन मंदिरात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. श्री १००८ बाबजी महाराज दिगंबर जैन मंदिरात भगवान आदिनाथ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी पंचकल्याणकांपैकी गर्भकल्याणक व जन्मकल्याणक विधीवत संपन्न झाले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रूपचंदजी जैन होते. तर जीवनदादा पाटील यांचे धर्मविषयक प्रबोधन सोहळ्याचे आकर्षण ठरले. जीवनदादा यांनी केवळ उक्तीतून नव्हेतर कृतीतून सन्यस्त जीवनाचा आदर्श ठेवला. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाचा श्रावकांवर सखोल प्रभाव पडला. ओघवती वाणी साधी व सोपी भाषा शैली उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेली. धार्मिक वाङ्मयाच्या माध्यमातून नैतिक आचरणाला बळ मिळते. त्यासाठीच धर्मग्रंथांचे वाचन व नियमित स्वाध्याय अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले.पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना या धार्मिक सोहळ्यात सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विंग कमांडर अभिनंदन यांच्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी ‘अभिनंदन शौर्यवंदन’ असा छोटेखानी कार्यक्रमही घेण्यात आला. त्यात डॉ.अल्फा प्रशांत यांनी अभिनंदन यांच्या पराक्रमाचे शब्दचित्र उपस्थितांसमोर मांडले. ‘कसम मुझे इस मिट्टी की मै देश नही मिटने दुंगा’ ही प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.संस्थांचे अध्यक्ष डॉ.प्रशांत रोकडे यांनी कार्य अहवाल सादर केला. सूत्रसंचालन डॉ.अल्फा प्रशांत यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.