शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

कपाशी पिकांना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:48 AM

तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षीही पुन्हा अस्मानी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सध्या तालुक्यातील पिकांची परिस्थिती समाधानकारक दिसत ...

तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षीही पुन्हा अस्मानी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सध्या तालुक्यातील पिकांची परिस्थिती समाधानकारक दिसत असली तरी पुढील काही दिवस अशाच पद्धतीने पाऊस पडत राहिल्यास पिके धोक्यात येण्याची भीतीसुद्धा वर्तविण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील काही भागांतील शेतातील कपाशीची बोंडे सडू लागल्याचेही दिसून येत आहे, तर वातावरणातील आर्द्रतेमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर वाढला असल्याचेही दिसून येत आहे. चालबर्डी रोडवरील प्रा. अजय सोळंके यांच्या शेतात कपाशीची बोंडे सडल्याचे दिसून येत आहे. पुढील काळात जर पाऊस असाच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पावसामुळे गवतसुद्धा शेतामध्ये वाढीस लागले असून त्याच्या काढणीचाही खर्च आता वाढत चालल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मर रोगासह विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना कपाशी पिकासह सोयाबीन पिकाबद्दल मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.