शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलाविना ६३४ गावांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: December 27, 2014 22:59 IST

गावाच्या सुरक्षेसोबत महसुलाची महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटलांच्या महत्वाच्या पदाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी एक हजार पोलीस पाटलांवर दोन हजार गावांची

यवतमाळ : गावाच्या सुरक्षेसोबत महसुलाची महत्वाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटलांच्या महत्वाच्या पदाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी एक हजार पोलीस पाटलांवर दोन हजार गावांची जबाबदारी आली आहे. विशेष म्हणजे जिल्हयातील ६२४ गावातील पोलीस पाटलांचे पद रिक्त आहेत. या गावाची जबाबदारी लगतच्या गावातील पोलीस पाटलांवर सोपविली आहे.लोकशाही प्रणालीत पंचायतराज संस्थानला सर्वाधिक महत्व आहे. त्याची रचना करताना गावाची संपूर्ण जबाबदारी सरपंचावर सोपविण्यात आली आहे. तर गावाच्या शांततेची जबाबदारी पोेलीस पाटलांवर देण्यात आली आहे. यामुळे गावातील सर्वात महत्वाचे पद म्हणून पोलीस पाटलाचे पद मानले जाते. या महत्वाच्या पदालाच खिळखिळे करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलीस पाटलांना टीएडीएच्या नावाखाली वर्षभरासाठी केवळ २५ रुपये दिले जातात. यात जेवनाची आणि तिकीटाची व्यवस्था कशी करावी आसा प्रश्न पोलीस पाटलांना पडतो. शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यासा पोलिसांचे सहकार्य मागवावे लागते. मात्र यासाठी लागणारा दूरध्वनी खर्च पोलीस पाटलांना खिशातून करावा लागतो. पोलीस पाटलाचा दाखला, इतर अर्ज आणि स्टेशनरी खर्च करण्यासाठी छदामही मिळत नाही. त्यांना दिले जाणारे मानधन मात्र तोकडेच आहे. याविरोधात पोलीस पाटलांनी आंदोलन छेडले मात्र त्यांना न्याय मिळालाच नाही. (शहर वार्ताहर)