भरधाव ट्रकने चिरडल्याने ट्रॅफिक पोलीस जागीच ठार झाल्याची घटना यवतमाळच्या कळंब बायपासवर सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. दुचाकीने ट्रकचा पाठलाग करताना अपघात झाल्याचे सांगण्यात येते. ...
शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अमृत योजनेच्या कामाची गती वाढविण्यात आली आहे. बेंबळा प्रकल्पाचे पाणी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यवतमाळकरांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी आयोजित प ...
संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी स्वामिनी दारूमुक्ती आंदोलनाच्यावतीने जिल्हाभर धरणे देण्यात आले. यवतमाळच्या तिरंगा चौकात दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये गाडून घेत महिलांनी अभिनव आंदोलन केले. ...
सध्या जिल्ह्यात पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी येथे आयोजित आढावा सभेत केले. ...
मोठ्या अपेक्षेने नगरपालिकेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींमधील मागास वस्त्यांना अजूनही प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यात यंदा आलेल्या पराकोटीच्या पाणीटंचाईने तर त्यांची शब्दश: झोप उडविली आहे. ...
वणी उपविभागातील जंगलामध्ये असलेले पाणवठे आटल्याने वन्यजीवांची आता पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. हे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत असून शिकारीची शक्यताही बळावली आहे, तर काही पाणवठ्यांमधील पाणी दूषित झाले असून ते कित्येक महिन्यांपासून बदलवि ...