दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यात अनेक गावांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. या गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंगळवारी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शिवारात पोहचून श्रमदान केले. त्यांच्या श्रमदानाने सर्व ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ पार पडला. एकूण आठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सचिव किशोर दर्डा अध्यक्षस्थानी होते. ...
गाव पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यात गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात श्रमदानात व्यस्त आहे. त्यांच्या या कार्यात चिमुकलेही मागे नाही. मोठ्यांचा आदर्श घेत चिमुकल्यांनी या स्पर्धेत खारीचा वाटा उचलला. ...
गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला. ...
संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे कर्जाची परतफेड न करता आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, वनटाईम सेटलमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे आणि नवीन सभासदांना कर्ज देण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचन ...
आंधळ्या प्रेमासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांना सोडून यवतमाळातून तब्बल १६ अल्पवयीन तरुणींनी पलायन केल्याचे शहरातील विविध ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यावरून पुढे आले आहे. ...
आईसोबत नदीपात्रावर गेलेल्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील पळशी येथे सोमवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडली. ...
तालुक्यात मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी होत आहे. पांढरकवडा तालुका हा चारही बाजूंनी जंगलाने व्यापलेला तालुका असून याच तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यसुद्धा आहे. ...
लोहारा विभागातील पंचशीलनगर दलित वस्तीत पाण्याची भीषण टंचाई आहे. वर्षभरच या भागात पाण्यासाठी संघर्षाची स्थिती असते. उन्हाळ्यात या संकटाची भीषणता आणखीच वाढली आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांना पावसाळ्यात नळाचे नवीन कनेक्शन देण्यात आले. ...
कठुआ, उन्नाव येथील अत्याचार पीडितांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी शहरात भारिप-बहुजन महासंघातर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला. जम्मू-काश्मिरमध्ये कठुआ जिल्ह्यातील रसना येथे आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ...