आधार कार्ड नसल्यास सबला आणि अमृत आहार योजनेचा लाभ नाकारला जाणार आहे. याचा फटका गरीब आणि गरजू कुटुंबाला बसणार आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणारी ही बाब आहे. ...
गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सां ...
पाण्याच्या शोधात भरकटलेल्या दुसऱ्याही बिबट बछड्याचा नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात मृत्यू झाला. तर बछड्यांच्या शोधात मादी बिबटाचा तालुक्याच्या वाकान परिसरात हैदोस सुरू आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
जिल्हा पोलीस दलातील १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह घोषित झाले असून महाराष्ट्र दिनी समारंभपूर्वक याचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना राष्ट्रपती पदक मिळाले. ...
अपुरा पाऊस, भूजलाची कमतरता आणि जेमतेम पीक परिस्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ घोषित केला. तोही मध्यम स्वरूपाचा असल्याचा अफलातून शोध लावला. ...
शहरात सुरू असलेला पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने खासगी टँकरला नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपशास बंदी घातली आहे. ...
शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस नदीचे अलिकडे स्वरूप कुरूप झाले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी केरकचरा निर्माण झाला असून पाण्याचे डबके निर्माण झाल्याने दुर्गंधी सुटत आहे. ...
हरभऱ्याचे पोते उचलण्यासाठी हमाल उपलब्ध नाही, खरेदी केलेला चणा साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नाही, या व अशा अनेक कारणांनी येथील बाजार समितीत नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. ...