जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. गेल्या वर्षी कोर्टकचेऱ्या, मोर्चे झाल्यानंतर ऐनवेळी बदल्या स्थगित झाल्या. आता पुन्हा ३१ पर्यंत बदल्या आटोपण्याची गडबड प्रशासन करीत असताना शिक्षक संघटनांनी बदलीचे राजकारण सुरू केले आहे. ...
कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांन ...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त भीम सैनिकांनी त्यांना मानाचा मुजरा केला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यातील राजूरवाडी येथील शंकरराव भाऊराव चायरे या आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी उचलली आहे. ...
‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’, ‘आज भीम जयंती आयी, साथ में खुशियाँ लायी’ अशा एकापेक्षा एक सरस सुमधूर गीतांचे स्वर पहाटेपासूनच यवतमाळकरांच्या कानावर पडत होते. ...
१४ व्या वित्त आयोगात निधीची कोणतीही कमतरता नाही. परंतु खर्चाच्या जाचक अटी, एकाच योजनेत केलेला अनेक योजनांचा समावेश आणि एक लाखांवरील कामासाठी ई-टेंडरची अडचण यामुळे पैसाच खर्च होत नाही. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापंडित व तत्ववेत्ते होते, त्यांनी समाजाच्या विकासासाठी अनेक ग्रंथ लिहिले. वर्तमानपत्रातून मोठे लिखाण केले. परंतु त्यांचे विचार आजही समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. ...
संपूर्ण यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई जितकी नैसर्गिक आहे, तितकीच कृत्रिमही आहे, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी शुक्रवारी जलसेवेच्या लोकार्पण प्रसंगी केला. ...