नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून मुबलक पाण्याचे पॉर्इंट शोधण्यास भूजल सर्वेक्षण विभागाने निळोणा जलाशयाच्या पात्रातच मोहीम हाती घेतली आहे. ...
शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी अखेर पोलिसांनी पावले उचचली आहे. शहरातील २४ सक्रिय गुंडांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले जात आहे. यात अवधूतवाडी ठाण्यातून १२, शहर ठाण्याचे दहा आणि लोहारा ठाण्यातील दोन प्रस्तावा ...
गेल्या महिनाभरापासून शासकीय तूर खरेदी ठप्प पडल्याने येथील बाजार समितीत शेतकऱ्यांचे हाल होत आहे. महिनाभरापासून येथील शासकीय तूर खरेदी ठप्प झाली आहे. तालुक्यातील अडीच हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. ...
कर्जबाजारीपणामुळे स्वत:ला जाळून घेणाऱ्या मार्लेगाव येथील शेतकऱ्याचा तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे गावकऱ्यांनी डोक्याला काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध करीत अंत्ययात्रा काढली. ...
पाण्याच्या शोधात तालुक्यातील नरसापूर शिवारातील महादेव मंदिराच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचण्यिात बचाव पथक अपयशी ठरले. पथक उशिरा पोहचणे, एकमेकांत ताळमेळ नसणे, योग्य साधने व तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे बिबट्याला वाचविता आले नाही, असा उपस्थितांचा ...
राज्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे पुढे चालून हे नगराध्यक्ष आमदारकीच्या मैदानात उतरल्यास आपल्याला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती अनेक विद्यमान आमदारांच्या मनात निर्माण झाली आहे. ...
कोणीही मंत्री, आमदार येतो आणि नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतो. कोणता रस्ता करायचा आणि कोणता रस्ता करायचा नाही, कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे अन् कोणत्या ठेकेदाराला द्यायचे नाही, हेही तेच ठरवतात. मंत्र्यांच्या अशा हस्तक्षेपामुळे नगरपालिकेचे काम ...
वाढते आर्थिक गुन्हे लक्षात घेता त्यावरील नियंत्रणासाठी स्वतंत्र अपर पोलीस महासंचालकांचे पद निर्माण करण्यात आले आहे. १० मे रोजी गृहविभागाने या संबंधीचे आदेश जारी केले. ...
तालुक्यातील तिरझडा येथील एका वृद्धेला रेल्वे भूसंपादनात मिळालेली रक्कम हडप केल्याच्या तक्रारीवरुन तीन राजकीय नेत्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तालुक्यातीलच घोटी येथील नागरिकांचेही त्यांनी लाखो रुपये हडप केल्याच ...
पाणी वाटपात दुजाभाव होत असल्याच्या तक्रारीनंतर आता नगरसेवकांऐवजी नगरपरिषद कर्मचारी यवतमाळ शहरात टँकरने पाणी वितरण करणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. ...